आई

आयुष्यात जन्म झाल्या नंतर अनेक नाती बनतात ! रक्ताची नाती असतात काही ! तर काही मनाची !
फक्त एकच नातं निस्वार्थी असतं आपल्यासाठी जीव ओवाळून टाकणारं ! ते म्हणजे आई च ! ती एकदा आयुष्यातून निघून गेली की आपण अनाथ असतो याची जाणीव पदोपदी सोबत ची नाती करून देत असतात ! 

© #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .