कविता



एकांत मनाला 
निवांत क्षण देऊनी जातो ..
शांतता अंतरी पसरते  ..
मग एकांत हवाहवासा वाटतो .. 
सुखद अनुभूती  देऊनी जातो ! 

चैतन्याचा जरा वाहतो ..
आत्मसुख देऊनी जातो ..
© #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .