विचार

सध्या lockdown मुळे घराबाहेर कामाशिवाय जात नाही कोणी! घरी बसून सतत किती कोणी मनोरंजन करणार ! आम्ही तरी आवडेल त्या गोष्टी करत असतो मग त्यात वाचन , editing. Video बघणं youtube वर आलं! शेवटी स्वतः ला च सांगायचं हे भोग माणसांना आहेत फक्त माणसाच्या कर्माची फळं आहेत  ! एक  सूष्म डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणू येतो आणि जग जग थांबवून जातं म्हणजे मनुष्यप्राणी स्वतःला श्रेष्ठ समजतो कधीही मरणार नाही अश्या भ्रमात जगत असतो मरण आहे हे विस्मरण झालेल्या माणसाला जाग करतो आणि बोलतो इतर ही जीव आहेत ! जग नश्वर आहे जन्माला येणाऱ्याला मृत्यू अटळ हे च सत्य ! ज्यांना जाग येते ते माणूस बनतात आणि ज्यांना अजूनही जाग येत नाही ते मी पणा मध्ये वावरतात! 

© #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .