विचार



सतत मुलांनी पालकां सोबत कसं वागावं हे शिकवलं  जात! पालकांनी कसं वागावं हे कोण शिकवत का? 
काही बाप मुलांना मानसिक त्रास देण्यासाठी जन्माला आलेले असतात !
#vidyamslife



काही नाती असून नसून सारखीच !  अस्तित्व शुन्य असणारी !सहवासात असली तर मनाने दूर असणारी ! #vidyamslife

कवितेमध्ये खूप ताकद असते वाचणाऱ्याला आणि लिहिणाऱ्याला बळ देते! व्यक्त होऊन कधी लिहिणाऱ्याचे प्राण ही वाचवते!#vidyamslife

22.6.2021

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .