सतत मुलांनी पालकां सोबत कसं वागावं हे शिकवलं जात! पालकांनी कसं वागावं हे कोण शिकवत का?
काही बाप मुलांना मानसिक त्रास देण्यासाठी जन्माला आलेले असतात !
#vidyamslife
काही नाती असून नसून सारखीच ! अस्तित्व शुन्य असणारी !सहवासात असली तर मनाने दूर असणारी ! #vidyamslife
कवितेमध्ये खूप ताकद असते वाचणाऱ्याला आणि लिहिणाऱ्याला बळ देते! व्यक्त होऊन कधी लिहिणाऱ्याचे प्राण ही वाचवते!#vidyamslife
22.6.2021

0 comments:
Post a Comment