वयस्कर माणसं

गावातली माणसं कधीच एकटी नसतात वयस्कर माणसांना तरुण पिढी काहीही लागलं तरी मदत करते का तर त्यांची मूळ शहरात काम करतात आणि त्यांना शहरात राहण्यात काही रस नसतो ! उलट परिस्थिती शहरातली आहे काही जण परदेशात जातात आणि एकटं सोडतात घरच्यांना :( मग निधन झालं हे शेजाऱ्यांना कळत आणि पोलीस अंतिम संस्कार करतात! तिचं मुलं नंतर वारस हक्कासाठी धडपडत असतात! #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .