वयस्कर माणसं
गावातली माणसं कधीच एकटी नसतात वयस्कर माणसांना तरुण पिढी काहीही लागलं तरी मदत करते का तर त्यांची मूळ शहरात काम करतात आणि त्यांना शहरात राहण्यात काही रस नसतो ! उलट परिस्थिती शहरातली आहे काही जण परदेशात जातात आणि एकटं सोडतात घरच्यांना :( मग निधन झालं हे शेजाऱ्यांना कळत आणि पोलीस अंतिम संस्कार करतात! तिचं मुलं नंतर वारस हक्कासाठी धडपडत असतात! #vidyamslife
Labels:
vidyamslife
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment