विचार ३

इथे विचार मांडला आहे की नुसत्या पैशाने माणुस श्रीमंत होतं नाही नातेवाईक ही असतात त्यामुळे ही श्रीमंती वाढते ज्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही त्यासुद्धा श्रीमंतच करतात ! पैसा असू नये असं काही लिहिलं नाही इथे! 
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .