post 9

#politics  
ह्यावेळी च्या काँगेस प्रचार  उद्देश निवडणूक जिंकण्यासाठी नसून देश तोडणे हा आहे . यांच्या हातून जम्मू काश्मीर गेलं.
तर यांना आता गोवा स्वतंत्र देश हवा आहे तर कोणाला दक्षिण भारत वेगळा देश हवा आहे. हे भारतीय नाहीत काळे इंग्रज आहेत १००% नेहरू चे वंशज.

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .