post 6

सगळेच समजसेवा करणारे चांगलेच असतात माणूस म्हणून असं काही नसतं. मुखवटा घालून माणूस समोरचा कसा आहे त्यावरून या लोकांचं वागणं बदलत. काही जण समाजात मिरवण्यासाठी करतात.

कलाकार सुध्दा तसाच चांगलं लेखन करतो म्हणून माणूस म्हणून चांगला असेलच असेल असं काही नाही. 
वपु च्या भाषेत कोण चोवीस तास कलाकार नसतो.सामान्य माणूस च असतात ते ही इतर वेळी. 
 © #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .