पाणी foundation




पाणी foundation जनतेला सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना एकत्र केलं आणि हळूहळू एकेका गावाचा दुष्काळा चा प्रश्न सोडवत आहेत। नुसत्या पैश्याने प्रश्न सुटत नाहीत। जनता आणि सरकार एकत्र आलं तरी खूप प्रश्न सुटू शकतात की। फक्त इच्छा शक्ती हवी ।#vidya





vidyams
~ विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .