माणूस नावाचं पुस्तक

माणूस नावाचं पुस्तक कधीच वाचून संपत नसतं।
कोणत्या वेळी कोणतं माणूस कसं वागेल ह्याची शाश्वती देता येत नाही । मग म्हणतो माणूस ओळखायला जमलं म्हणता म्हणता माणूस ओळखायचा राहून गेला की ।

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .