माहितीच्या अधिकार


RTI माहितीच्या अधिकार मिळाल्या मुळे सगळी देशातल्या कामाची माहिती मिळते पण लोकशाही जन सहभाग कमी च असतो फक्त मतदाना पुरता । म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं आणि शिवाय कोणी वरचढ ठरला तर सरळ काटाच काढतात राजकीय नेते मंडळी मग तो RTI activist असो वा कोणी सामाजिक नेता ।

#vidya


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .