RTI माहितीच्या अधिकार मिळाल्या मुळे सगळी देशातल्या कामाची माहिती मिळते पण लोकशाही जन सहभाग कमी च असतो फक्त मतदाना पुरता । म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं आणि शिवाय कोणी वरचढ ठरला तर सरळ काटाच काढतात राजकीय नेते मंडळी मग तो RTI activist असो वा कोणी सामाजिक नेता ।
#vidya

0 comments:
Post a Comment