मराठी साहित्य संमेलन उद्देश
मराठी साहित्य संमेलनाचा उद्देश्य काय आहे यावरही चर्चा व्हावी ? बाहेरच्या देशात best seller book म्हणून साहित्यिकांना मान दिला जातो. मराठी भाषे साठी आणि मराठी सर्व साहित्यिकांसाठी ही साहित्य संमेलन काय काम करत असतात ? गुजरात मध्ये साहित्य संमेलन नाही पण गुजराती कट्टर असतात .. आपल्या इथे दोन मराठी माणसं भेटली की मराठी कमी हिंदी इंग्रजी संभाषण जास्त करतात यावर पण चर्चा व्हावी की?
Labels:
vidyamsblog
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment