मराठी साहित्य संमेलन उद्देश

मराठी साहित्य संमेलनाचा उद्देश्य काय आहे यावरही चर्चा व्हावी ? बाहेरच्या देशात best seller book म्हणून साहित्यिकांना मान दिला जातो.  मराठी भाषे साठी आणि मराठी सर्व साहित्यिकांसाठी ही साहित्य संमेलन काय काम करत असतात ? गुजरात मध्ये साहित्य संमेलन नाही पण गुजराती कट्टर असतात ..  आपल्या इथे दोन मराठी माणसं भेटली की मराठी कमी हिंदी इंग्रजी संभाषण जास्त करतात यावर पण चर्चा व्हावी की?

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .