प्रत्येकाच्या कर्माची फळ ज्याची त्याला मिळतात पूर्वजांच्या चुकांची फळ पुढच्या पिढीला कशाला मिळतील.
छत्रपती संभाजी महाराज यांना दोन व्यक्तींनी विश्वासघात केला . नंतर औरंगजेब ने त्यांच्यावर ४० दिवस हिंसा केली ह्याच चित्रण जास्त व्हायला हवं होतं छावा चित्रपटात . धर्म परिवर्तन करायला औरंगजेब हरला. शेवटी दिल्ली मधल असलेलं साम्राज्य हातातलं सोडून दक्खन जिंकण्यासाठी आलेला मुघलशाह असुर महाराष्ट्र राज्यात दफन झाला.
मुघल शाहीचा अंत कसा केला ह्यावर चित्रपट यायला हवा .
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment