#लोकशाही
निवडून येणारा प्रतिनिधी मत मागणी करताना तोंड दाखवतात । काही चांगले काम करून घ्यायच असेल तर निदान आपल्याच भागातील लोकांनी एकत्र यावं चर्चा करावी ।आमदार , खासदार ,नगरसेवक यांना बैठकीत बोलावावं । काय काम करणं शक्य आहेत यावर चर्चा करावी ।लोकशाही अशी भक्कम होईल नाही का । लोकांच्या सहभागातून ।
शिवाय एकाच निवडणूक भागातून निवडणूक लढवायला द्यायची मुभा नाकाराची । #विद्या

0 comments:
Post a Comment