मैत्री स्त्री पुरुषतली

समाजानेच केलेत नियम नैतिक अनैतिक गोष्टी ची विभागणी करून   ।सोबत राहणं भेटी गाठी करणं  सोडा मैत्री सुध्दा पचत नाही । मन मारून जगणारे पाळतात हा । समाज काय बोलेल ह्याला जास्त महत्त्व आणि परत चार लोकं ओळखतात नाव खराब होऊ नये याची भीती ।

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .