संवाद संपला कि मनाची अंतरे वाढतात ; नाती हरवतात . एकमेकांना समजून घेणं संपतं. जिवंतपणी दुरवलेली नाती तोच अंत असतो नात्याचा खरा . मृत्यु आड येतं नाही . मनाची नाती मात्र जवळ नसली तरी सोबत असतात . #vidya
संवाद
संवाद संपला कि मनाची अंतरे वाढतात ; नाती हरवतात . एकमेकांना समजून घेणं संपतं. जिवंतपणी दुरवलेली नाती तोच अंत असतो नात्याचा खरा . मृत्यु आड येतं नाही . मनाची नाती मात्र जवळ नसली तरी सोबत असतात . #vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment