शेतमालाला शेतकऱ्यांना भाव मिळत नाही। जनतेला महागाईला सामोरं जावं लागतंच। Digital India म्हणून मिरवून काय उपयोग। तंत्रज्ञानाचा वापर काही होतं नाही हवा तसा। छोट्या देशात जेवढी पाहिजे तेवढीच शेती केली जाते। शेतमाल थेट बाजारपेठेत आणायला दलाल च कशाला लागतात । सगळी कडे च दलालांचं राज्य आहे मग शेती व्यवसाय असो वा रेल्वे चा कारभार । कधी सरकारी गोदामात धान्य कुजतं कधी शेतकरी जाळून टाकतात खराब झालं की । #vidya
शेतमालाला शेतकऱ्यांना भाव मिळत नाही
शेतमालाला शेतकऱ्यांना भाव मिळत नाही। जनतेला महागाईला सामोरं जावं लागतंच। Digital India म्हणून मिरवून काय उपयोग। तंत्रज्ञानाचा वापर काही होतं नाही हवा तसा। छोट्या देशात जेवढी पाहिजे तेवढीच शेती केली जाते। शेतमाल थेट बाजारपेठेत आणायला दलाल च कशाला लागतात । सगळी कडे च दलालांचं राज्य आहे मग शेती व्यवसाय असो वा रेल्वे चा कारभार । कधी सरकारी गोदामात धान्य कुजतं कधी शेतकरी जाळून टाकतात खराब झालं की । #vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment