आपल्या संविधानात कायदा केलाच नाही की कोणी त्रिशंकू निवडणूकीचा निकाल लागला की काय निर्णय राज्यपाल यांनी घ्यावा । #ibnlokmat बेधडक मध्ये न्यायमूर्ती उल्हास बापट यांनी सांगितलं कायदा बनवा ... खेळा पूर्वीचे नियम माहिती असले की खेळ खेळायला सोपं जातं । राज्यपाल कोणतंही मत घेऊ शकतो नाहीतर ।
17 May 2018

0 comments:
Post a Comment