संवाद



संवादा मुळे नाती टिकतात । टाळी एकाने हाताने वाजत नाही। नाती टिकवायला दोघांनाही तितकीच ओढ असावी लागते । तितकाच जिव्हाळा , आपुलकी प्रेम असावं लागतच की । समजूतदार पणा ची पातळी प्रत्येकाची वेगळी असते वय, अनुभव .
*******

दुसऱ्या व्यक्तीला नातं टिकवण्यात रस नसेल । संवाद करण्याची इच्छा च नसेल तर अश्या नात्यात अजून गुंतत गेलो आणि अपेक्षा ठेवल्या तर त्रास आपल्यालाच होतो की। लांब राहिलेलं च बरं की। नात्यात किंमत नसेल ती नाती टिकवण्यात आणि त्या साठी धडपडण्यात काय अर्थ ।

*******
आयुष्यातील परिस्थिती नवे धडे गिरवायला भागच पाडत असते की प्रत्येकाची



*******
दुसऱ्या व्यक्तीला नातं टिकवण्यात रस नसेल । संवाद करण्याची इच्छा च नसेल तर अश्या नात्यात अजून गुंतत गेलो आणि अपेक्षा ठेवल्या तर त्रास आपल्यालाच होतो की। लांब राहिलेलं च बरं की। नात्यात किंमत नसेल ती नाती टिकवण्यात आणि त्या साठी धडपडण्यात काय अर्थ ।

*******

दुसऱ्या व्यक्तीला नातं टिकवण्यात रस नसेल । संवाद करण्याची इच्छा च नसेल तर अश्या नात्यात अजून गुंतत गेलो आणि अपेक्षा ठेवल्या तर त्रास आपल्यालाच होतो की। लांब राहिलेलं च बरं की। नात्यात किंमत नसेल ती नाती टिकवण्यात आणि त्या साठी धडपडण्यात काय अर्थ ।
*******
देहाच्या अंतराने नव्हे ।
तर मनाची अंतरे वाढली की नाती तुटतात।
*******


#vidyams

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .