दुःख


जगातली सगळी दुःख आपल्याला आहेत किंवा आपल्या जवळच्या व्यक्ती ला आहेत असा गोड गैरसमज असतो काही व्यक्तींचा । राई चा पहाड बनवण्याची गरज का वाटते । अहं आडवा येत असतो का ? याउलट स्वतः च दुःख विसरून दुसऱ्या च्या सुखाचा विचार करणारी माणस ही असतात । जी सुखी असतात ।



#vidyams

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .