जगातली सगळी दुःख आपल्याला आहेत किंवा आपल्या जवळच्या व्यक्ती ला आहेत असा गोड गैरसमज असतो काही व्यक्तींचा । राई चा पहाड बनवण्याची गरज का वाटते । अहं आडवा येत असतो का ? याउलट स्वतः च दुःख विसरून दुसऱ्या च्या सुखाचा विचार करणारी माणस ही असतात । जी सुखी असतात ।
दुःख
जगातली सगळी दुःख आपल्याला आहेत किंवा आपल्या जवळच्या व्यक्ती ला आहेत असा गोड गैरसमज असतो काही व्यक्तींचा । राई चा पहाड बनवण्याची गरज का वाटते । अहं आडवा येत असतो का ? याउलट स्वतः च दुःख विसरून दुसऱ्या च्या सुखाचा विचार करणारी माणस ही असतात । जी सुखी असतात ।
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment