कवीचे दोन प्रकार असतात व्याकरणाच्या बंधन पाळून कविता लिहिणं आणि दुसरं सुचेल तेव्हा मुक्त कविता लिहिणं। आपला स्वभाव मुक्त आहे बंधनात राहायला आवडत नाही म्हणून आम्ही तरी मुक्त कविता लिहितो हे वेगळं कारण ।व्याकरणा पेक्षा भावनेला महत्त्व देते #विद्या
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment