जाती व्यवस्था कर्मा नुसार झाली होती

बरोबर , जाती व्यवस्था कर्मा नुसार झाली होती .. आता कोणीहि जाती धरून कर्म करत नाही ... ब्राह्मण सगळे भिक्षुकी करत नाही ..ना क्षत्रिय युद्धात लढतात ना शुद्र कमी मान मिळणारी कामी करतात ..आपल्याला क्षेत्रात शिक्षणानुसार काम करतात ... आणि रक्तदान,अवयव दान करते वेळी सुद्धा जातीचे दाखले देत नाही ..घेते वेळी सुद्धा कोणी धर्म जातीचे दाखले मागत नाही ...तरी जात काही जाता जात नाही ...

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .