साहित्यिकांना संमेलनाची गरज आहे की
संमेलनाला साहित्यिकांची ??
दुसरं उत्तर येईल तेव्हा साहित्य संमेलन सफल झालं असं मी तरी समजीन।
साहित्य मंडळाने कविता निवडली म्हणजे कवींनी आधीच हि कविता सदर करणार आहोत हे पूर्व माहिती दिली असते ... कविता निवडण्या पेक्षा कवीची निवड होते असं म्हणीन मी ..... खर्च फक्त मोठ्या साहित्यिक मान्यवर यांचाच करतात ... अजूनही ... आणि एक ह्या कविता निवड प्रक्रीये मध्ये पण राजकारण असतं कधी कधी अपवाद असू शकतात ..

0 comments:
Post a Comment