राजकारण

आंदोलन शांत ठेवण्याची जबाबदारी आपली नाही पण महाराष्ट्र बंद ची हाक मात्र देता येते यांना ! महाराष्ट्रातल वातावरण शांत ठेवण्याची जबादारी मुख्यामंत्र्यावर सांगून मोकळे ....तसही मोकाट हिंसा करायचं license दिलं होतं ...राजकारण सगळं ..आणि त्रास मात्र जनतेला भोगावा लागतो ...

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .