संमेलन

संमेलना मुळे साहित्यिकांच्या भेटी गाठी होतात । वाचक आणि साहित्यिक,प्रकाशक  एक ठिकाणी भेटतात । राजकारण असलं तरी प्रत्येक गोष्टीची चांगली आणि वाईट बाजू दोन्ही असतात ।

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .