बरोबर भोळे भक्त ना ते देवाचे .. विचार बुद्धी सगळं बाहेर ठेऊन मंदिरात प्रवेश घेत असतील ... दान पेटी काढून टाकली तर काही बदलेल ... जनतेची देणगी आणि जनतेलाच त्रास
साई बाबांनी कधी पैश्याची साठवण केली नाही ..साई भक्त देऊळ म्हणजे धंदा करून टाकलाय बघू तिकडे देवस्थानाची स्पर्धा .. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्या कोणत्या देवस्थानांनी मदत केली असेल का देव जाणे असे किती प्रश्न आहे .. पण तिजोरी भरण्यात जास्त लक्ष ना
राजकारणात असो वा देवस्थानात पैसा जनतेचाच आहे मात्र उपभोग भलतेच घेत आहेत हे बदलायला हवं
साई बाबांनी कधी पैश्याची साठवण केली नाही ..साई भक्त देऊळ म्हणजे धंदा करून टाकलाय बघू तिकडे देवस्थानाची स्पर्धा .. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्या कोणत्या देवस्थानांनी मदत केली असेल का देव जाणे असे किती प्रश्न आहे .. पण तिजोरी भरण्यात जास्त लक्ष ना
राजकारणात असो वा देवस्थानात पैसा जनतेचाच आहे मात्र उपभोग भलतेच घेत आहेत हे बदलायला हवं

0 comments:
Post a Comment