जन्म

मनुष्य सर्वांत बुद्धिमान प्राणी असला तरी शस्त्रक्रिया करून त्याचा जन्म होतो जास्त नैसर्गिक रित्या कमी !


.. मी पाहिलं बरं का आमच्या गावी पण आहेत गुरं .. नवीन वासरु झालं कि ते शांत असतं सुरवातीला मग किती किती उडया मारत .. जन्म झाल्यावर आल्हाददायक असतो सोहळा 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .