नात संपल हे कळत नाही.. कारण सवय झाली असते ... मुळात घरी सुख दिलं नाही म्हणून दुसरी कडे सुख घ्यायला पुरुष असो वा स्त्री जाते ... त्यामुळे दोघां मध्ये तिसरी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला दोष देण्यात काहीच अर्थ नाही ... चुक बंधनात असलेल्या नात्यात राहण्याचा अट्टहास असतो ... तलाक घेणं कोणी स्वीकारणारच नाही ... नातं तोडायचं कोणी किती हि अप्रामाणिक वागो विचार करणार नाही ...आणि समाजात मान कमी होतो ... समाज काय म्हणेल ... जे काही चाललं ते चार भिंतीत राहू दे ...
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment