मना करा रे प्रसन्न
मन प्रसन्न करायचं असेल तर सकारात्मक विचार करावे .छंद जोपासणे .वाचन मनन चिंतन करणं .. कधी एकांतात स्व चा शोध घेणं . कधी मैत्री सोबत मनमोकळ्या गप्पा मारणं . भटकंती उत्तम उपाय . निसर्गाच्या सानिध्यात जितका वेळ राहता येईल तितकं चांगलं . निस्वार्थी मनाने निसर्ग देत असतो . आपण त्याच्या ऋणात राहून आनंदी मनास करणं महत्त्वाचे .भूतकाळ विसरून भविष्याची चिंता न करता वर्तमानात जगावे .
मनावर ताबा नसला कि राग येतो आणि माणूस दुसर्याला दुखावतो . जर त्याला राग येऊन गेल्यावरही आपली चूक लक्षात आली नाही तर पालथ्या घड्यावर पाणी म्हणायचं . आपण मात्र शांत राहायला शिकायचं . अंतर्मन सुखाय ...
if the person regret after being angry then its good otherwise he will suffer .

0 comments:
Post a Comment