विचार ७

वाचन संस्कृती कमी असल्यामुळे आपल्याकडे वय बघून बोलतात.लहान वय असेल तर घालून पाडूनच बोलायचं.मी मोठा म्हणजे मीच बरोबर. आदर दिल्याने वाढतो हे मात्र विसरतात. नारळाच्या झाडाला नारळाच लागतात. आब्यांच्या झाडाला आंबे! एका झाडाला दुसरी फळ लागतील अशी अपेक्षा करणं चूक आहे.

नुसतं व्यावहारिक शिक्षण घेऊन उपयोग काय समोरच्या माणसा सोबत माणुसकीने वागता येत नसेल तर काय अर्थ नाही.

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .