जेवण

जेवण झाल्यावर पाऊण किंवा एक तासा नंतर पाणी पिणे उत्तम.
जठर अग्नी विजतो , अन्न पचन होत नाही मग.
मांडी घालून बसा.
बोलू नये जेवताना.
जेवण झाल्यावर त्याच पाण्यात हाथ धुवू नये.

Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .