हो म्हणा

आयुष्यातले वाद टाळण्यासाठी फक्त हो म्हणायचं .
समोरच्याचा अहंकार नाही बोलल्यामुळे दुखावला जातो म्हणून हो म्हणा.
वाद टळतील.करायचं मात्र स्वतःच्या मनाचं.

© Vidyams life

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .