विचार ५

वयाने मोठी माणसं लहान मुलांपेक्षा हट्टी असतात .🤣
मुलांनी आपल्या हितासाठी काही सांगितलं तर ऐकायचं की .
पूर्वी चार आश्रम असायचे ब्रम्हचर्य, ग्रहस्थाश्रम , वानप्रस्थाश्रम ,  संन्यासाश्रम .
अमुक अमुक वय झालं की आपली सत्ता मुलांवर सोपवायची की .. काही घरात तर सून आपल्या आवडती नाही आणली म्हणून सतत मुलांना टोमणे मारतात सासू.. साखरपुडा चा दिवस सुध्दा सोडत नाही...

आजारी असतील अमुक गोष्ट करायला सांगितली तर टाळाटाळ करणं ...

म्हणून वृद्धापकाळ म्हणजे दुसरं बालपण बोलतात ते उगाच नाही..😃🤣

@vidyams

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .