मालिका

श्रीयुत गंगाधर टिपरे या सारख्या चांगल्या मालिका  व्हायच्या याच कारण लेखकाकडे सत्ता असायची आणि आता त्या tv चॅनल वाल्यांकडे आहे ! ह्याच एका कारणामुळे गुरू ठाकूर यांना आताच्या मालिका लिहिण्यात काम करण्यात रस राहिला नाही .. मागे मुलाखत ऐकली होती ! ह्या बदलामुळे ना लेखक सुखी ना रसिक ! पुन्हा आधी सारखे दिवस येवोत कलेला मान मिळो .. !
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .