समस्या

आयुष्यातले खूप साऱ्या समस्या सुटतील जेव्हा गरीब आणि श्रीमंत एकमेकांच्या संपर्कात राहीले तर!
दोघांना खरं तर एकमेकांची गरज असते ! कोणाला पैश्याची तर कोणाला सेवा हवी असते ! कधी आरोग्य सेवा तर कधी घरकाम !
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .