आयुष्यातले खूप साऱ्या समस्या सुटतील जेव्हा गरीब आणि श्रीमंत एकमेकांच्या संपर्कात राहीले तर!
दोघांना खरं तर एकमेकांची गरज असते ! कोणाला पैश्याची तर कोणाला सेवा हवी असते ! कधी आरोग्य सेवा तर कधी घरकाम !
#vidyamslife
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment