खऱ्या आयुष्यात संपर्कात असणाऱ्यांनी fb वर असून नसून काय फरक पडतो .. मग ते नातेवाईक असो शेजारी असो वा मित्र मंडळी ! काही fb वर झालेल्या ओळखी .. भेटी नंतर ही fb चा मोह सुटत नाही! पोस्ट ला like , comment एकमेकांच्या करायला तो काय व्यवहार आहे का ? मदतीच्या वेळी संपर्कात असणं जास्त गरजेचं की fb वर posts ना like comment करून ..काही जण इतकी निरागस असतात मदत मागताना मी कामापूरता मामा बनवलं असं बोलतात खेद व्यक्त करतात #vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment