बदल

बदल स्वीकारणं कठीण असतं .. सवय आणि आधार वाटतो नात्यांचा मग हरवलं की असुरक्षित वाटतं .. Healing ची म्हणून गरज पडते. व्यक्त होण्यासाठी आणि आपल्याला समजून घेणारी एक तरी व्यक्ती हवी आयुष्यात असं वाटतं मग.

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .