आपल्या मनातील विचारांवर स्वतः च्या विचारांचा प्रभाव हवा की दुसऱ्यांच्या हे आपण च ठरवायचं असतं ! आपल्या आयुष्यातले निर्णय घ्यायला आपण मोकळे मग ..(समर्थ मग )! तेव्हा म्हणू शकतो आपण स्वतंत्र आहोत! नाहीतर आपल्या प्रत्येक कृतीवर समाजाचा प्रभाव दिसतोच मग ते कलेतून व्यक्त होणं असो वा स्वतः साठी चे निर्णय घेणे असो.
#vidyamslife
विचार
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment