वय आणि समजूतदारपणा

वयाचा आणि समजूतदारपणाचा काडीचा संबंध नसतो! तरी कोणाशी कसं वागावं कसं वागू नये बोलू नये ! काय बोलावं काय बोलू नये ! कसं बोलावं इथपासून संवादाची सुरवात व्हावी पण संवादा पेक्षा वयच आडवं येत की आम्ही जास्त पावसाळे बघितले आम्ही जास्त अनुभवी म्हणून फुकटचे सल्ले मत लादयला मोकळे ! सुसंवाद ,माणुसकी चे धडे शाळेपासूनच द्यायला हवेत खरे तर ! माणूस म्हणून घडेल नाहीतर जनावर आणि माणसात काय फरक !  समोरच्या व्यक्ती मग पालक असो वा लहान मुलं माणूस बनायला हव की आधी ! #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .