वयाचा आणि समजूतदारपणाचा काडीचा संबंध नसतो! तरी कोणाशी कसं वागावं कसं वागू नये बोलू नये ! काय बोलावं काय बोलू नये ! कसं बोलावं इथपासून संवादाची सुरवात व्हावी पण संवादा पेक्षा वयच आडवं येत की आम्ही जास्त पावसाळे बघितले आम्ही जास्त अनुभवी म्हणून फुकटचे सल्ले मत लादयला मोकळे ! सुसंवाद ,माणुसकी चे धडे शाळेपासूनच द्यायला हवेत खरे तर ! माणूस म्हणून घडेल नाहीतर जनावर आणि माणसात काय फरक ! समोरच्या व्यक्ती मग पालक असो वा लहान मुलं माणूस बनायला हव की आधी ! #vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment