आज काल धर्माचा मुखवटा घालून सभ्य माणूस म्हणून मिरवायला मोकळे ना ... कोणाला कळतच मग खरं काय खोटं काय ..गुरु च ऐकल नाही त्यांनी .. शरद उपाध्ये यांनी मोठा लेख लिहिला होता .. जो स्वत ची पूजा करायला सांगतो भोंदुगिरी ला समर्थन आणि अश्या लोकांना सामान्य माणूसच मोठे करतात कि ..राजकारणी होते मग गुन्हेगार असलं तर नवल नाही वाटल त्यांना हि धमक्या उगाच थोडी मिळायच्या अश्या भानगडी केल्या शिवाय ...हिंदी चित्रपट चे अभिनेता लोक कसे गुन्हेगार असतात म्हणून प्रतिमा चांगली करायला नवीन नवीन चांगले चित्रपट काढतात मग सलमान असो वा संजय दत्त ... त्यातले हे मग तर ..मला फक्त सामाजिक काम करायचे एवढच माहिती .. इतर काहीच माहिती नाही ..
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment