पुरोगामी(?) स्त्रियांना नातेवाईकांच्या अंत्यविधी करावा इतका अट्टहास का असतो?? सद्गुरू कडून एकच कळलं नकारात्मक उर्जा खूप असते म्हणून ! नशीब पुरुषांनी अट्टहास केला नाही की जन्म स्त्री ने च का द्यावा ! देवळात जाण्यावर बंदी असते तिथेही हे च कारण ! आरोग्यासाठी साठी चांगलं नाही ! काही देवळात स्त्रियांना आणि काही देवळात पुरुषांना बंदी असते !
#vidya
धर्म आणि स्त्री पुरुष
Labels:
Vidya M S
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment