धर्म आणि स्त्री पुरुष

पुरोगामी(?) स्त्रियांना नातेवाईकांच्या अंत्यविधी करावा इतका अट्टहास का असतो?? सद्गुरू कडून एकच कळलं नकारात्मक उर्जा खूप असते म्हणून ! नशीब पुरुषांनी अट्टहास केला नाही की जन्म स्त्री ने च का द्यावा ! देवळात जाण्यावर बंदी असते तिथेही हे च कारण ! आरोग्यासाठी साठी चांगलं नाही ! काही देवळात स्त्रियांना आणि काही देवळात पुरुषांना बंदी असते !
#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .