वाद संवाद

एकदा  समोरचा माणूस मनातून उतरला की त्याचा आणि आपला संबंध संपलाच .. राग वैगरे नाही .. विचार मन जुळली नाही तिथे संवादाची ही अपेक्षा नसते .. समोरचा माणूस आपण कसे ही वागलो  तर काय बोलेल हे आधीच कळतं.... टोकाची मतं असणाऱ्या सोबत संवाद न केलेला उत्तम ..  आहे तस त्या व्यक्तीला स्वीकारणं .. शांत राहणं उत्तम .. स्वतः च्या मन शांती साठी  #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .