माणूस गेल्यावर जितकी स्तुती करतात तितकी तो असताना किती जण करतात.. अटल जी गेले तेव्हा विचार आला ..व्यक्ती असताना योग्य त्या व्यक्तीं कडून योग्य तो मान त्या त्या वेळी दिला तर इथेच स्वर्ग होईल नाही का? पण अहं आडवा येतो ना..
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment