वाचक

वाचकांना लेखन मात्र वाचायचं असतं पण तुम्ही काम काय करता म्हणून विचारपूस केली जाते .. साहित्यिक साहित्यिक म्हणून समाधानाने त्याच्या मर्जी प्रमाणे आयुष्य जगू शकत नाही का ? ह्यांना पुस्तक बरी वाचायला आवडतात एक एक पण त्या लेखन करणाऱ्या व्यक्तीला आहे तसा स्वीकारण्याची कुवत मात्र नसते .. वाचन झालं की स्तुती सुमन उधळायला हे मोकळे #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .