एक कायदा रद्द झाला म्हणून कविता आणि नको ते विचार मांडतात काही group वर.. स्त्री अत्याचार विरोधात कायदा आहे .. हुंडा , भ्रूणहत्या विरोधात कायदे आहेत तरी इथल्या स्त्रिया काही सुरक्षित नाही .. कायदे बदलून नाही तर मानसिकता बदलून समाज बदलतो .. एक कायदा गेला की दुसरा कायदा येतो .. कायद्याचा वापर करणाऱ्याची संख्या कमीच .. न्याय मिळणं तर दूरची गोष्ट इथे #vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment