बातमी

मुंबई मध्ये 813 कर्ज बाजरी शेतकरी असल्याचा शोध महाराष्ट्र् सरकार ने लावलाय बरं का आणि एक भाजपा प्रतिनिधी म्हणतोय कि कोकणातले कर्ज बाजरी मुबंई मध्ये आलेत वर्षाचे 12 महिने कोकणात पाणी असतं तरीही ...काय काय जावई शोध लावणार आहेत माहिती नाही अजून Abp majha बातमी

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .