काळा रंग

Fair & lovely सारख्या  product नि दूषित केलीत मन भारतीयांची  ... न्यूनगंड पेक्षा माणसंच चुकीची वागणूक देतात म्हणून कठोर किंवा attitude or अबोल राहण्याचा  स्वभाव झाला असतो ..पण एकदा मन मोकळे पणाने बोलायला लागलो की सगळं मैत्री च गणित ही जुळतं :) आपल्या इथे देव काळा सावळा असलेला चालतो माणसं नाही । विरोधाभासाच जग  शेवटी ।

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .