Fair & lovely सारख्या product नि दूषित केलीत मन भारतीयांची ... न्यूनगंड पेक्षा माणसंच चुकीची वागणूक देतात म्हणून कठोर किंवा attitude or अबोल राहण्याचा स्वभाव झाला असतो ..पण एकदा मन मोकळे पणाने बोलायला लागलो की सगळं मैत्री च गणित ही जुळतं :) आपल्या इथे देव काळा सावळा असलेला चालतो माणसं नाही । विरोधाभासाच जग शेवटी ।
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment