पाकिस्तान ने भारतीयांवर अमरनाथ यात्रे मध्ये आतंकवादी हमला केला त्यातल्या गोळ्या पाकिस्तानच्या आणि ग्रेनेड चायना च होते ... हल्ल्याचा निषेध प्रत्युत्तर देण्यापेक्षा यात्रेकरीना वाचवणारा चालक कोणत्या धर्माचा होता ह्यावर चर्चा सुरु ... भारतीयांना भारतीय म्हणून जो पर्यंत संबोधलं जात नाही तो पर्यंत देशात राजकारणी भेद करून वोट मिळवणार आणि विकास कसला होणार मग त्यात .....
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment