राजकारण

इतक्या वर्ष खांग्रेसी सत्तेत असताना ...
आपलं घर भलं आणि आपण .राजकारणात कशाला पडायला हवं . असं बोलणारी वृत्ती जास्त होती.
आता मोदी सरकार आलं आहे तर त्यांना मत देणाऱ्या पेक्षा ज्यांनी मत दिली नाहीत तेच पुढे पुढे करत असतात maggie noodles सारखं सगळी काम करायला हवी मोदींनी . मोदींनी काय केलं पेक्षा काय नाही केलं याची लिस्ट जास्त असते यांच्या कडे.
🤣😃🤠

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .