आयुर्वेद

आयुर्वेदानुसार गोड पदार्थ आधी खायचे असतात.
कारण ते पचण्यास कठीण असतात.

western culture मध्ये जेवण झाल्यावर गोड पदार्थ खातात म्हणून आपल्या इथे ही तेच सुरू केलं !
उगीच नाही लग्न समारंभात आधी जेवण नंतर गोड पदार्थ देत .

घरकी मुर्गी  डाल बराबर !  😃🤠

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .