आयुर्वेदानुसार गोड पदार्थ आधी खायचे असतात.
कारण ते पचण्यास कठीण असतात.
western culture मध्ये जेवण झाल्यावर गोड पदार्थ खातात म्हणून आपल्या इथे ही तेच सुरू केलं !
उगीच नाही लग्न समारंभात आधी जेवण नंतर गोड पदार्थ देत .
घरकी मुर्गी डाल बराबर ! 😃🤠
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment